“पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…” *टप्पा १:- १९५० ते १९७५*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३० एकर जमिनीचे मालक… मोठे वाडे… दांडगा रुबाब… निसर्गावर चालणारी शेती… अगदी १० वी-१२ वी शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. अनेक पदवीधर PSI, Dy. SP , तहसीलदार त्या काळात झाले. नाही जरीContinue reading ““पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…””
Author Archives: Bilal Shaikh
The Journey Begins
Thanks for joining me! Good company in a journey makes the way seem shorter. — Izaak Walton