“पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…”

 “पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…” *टप्पा १:- १९५०  ते १९७५*या कालावधीत मराठी माणसाकडे गावाकडे भरपूर जमीन होती. सरासरी प्रत्येक कुटुंब २०-३०  एकर जमिनीचे मालक… मोठे वाडे…  दांडगा रुबाब… निसर्गावर चालणारी शेती… अगदी १० वी-१२ वी  शिकलेले शिक्षक, मिलिटरी भरती, पोलीस भरती झाले तसेच स्पर्धा परीक्षेत सहज यश मिळायचे. अनेक पदवीधर PSI, Dy. SP ,  तहसीलदार त्या काळात झाले. नाही जरीContinue reading ““पैसा नाही कमवला तर पुढच्या पिढीकडे एक गुंठाही जमीन शिल्लक राहणार नाही…””

Design a site like this with WordPress.com
Get started